three

मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!

मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.

Mar 23, 2016, 02:03 PM IST

...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय. 

Mar 9, 2016, 04:40 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Mar 3, 2016, 11:13 PM IST

कुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?

३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.

Mar 3, 2016, 10:55 PM IST

पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Jan 29, 2016, 01:11 PM IST

पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

 लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय. 

Jan 29, 2016, 01:04 PM IST

वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!

तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं. 

Jan 2, 2016, 01:17 PM IST

बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक

बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक

Sep 4, 2015, 10:41 AM IST

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

Jun 25, 2015, 12:52 PM IST

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शहरी भारताची इमेज बदलण्यासाठी तीन योजनांची सुरुवात केलीय. या तिनही योजना शहरी भारताशी जोडलेल्या आहेत.

Jun 25, 2015, 11:58 AM IST

शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

Mar 25, 2015, 08:49 PM IST

भारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!

 

नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

Sep 10, 2014, 12:45 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने आज 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १२३ तालुक्यांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलंय. इथे शेतक-यांना वीजपंपावर ३३ टक्के वीजबीलमाफी मिळेल. दुसरा निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आहे.

Aug 13, 2014, 07:26 PM IST