ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...
बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय.
Nov 8, 2015, 08:03 PM ISTबिहारचा निकाल, राज्यात फटाके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 07:00 PM ISTनितीश कुमार, लालूंची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 06:57 PM ISTबिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी
बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.
Nov 8, 2015, 06:18 PM ISTविजयानंतर नितीश कुमारांनी मानले ट्विटरवरून आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 06:03 PM ISTहा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय-नितिश
हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय आहे, बिहारमध्ये काँटे की टक्कर नव्हती, आम्ही विरोधकांचाही आदर करू, असं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.
Nov 8, 2015, 05:44 PM ISTबिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.
Nov 8, 2015, 05:37 PM ISTकंदिल घेऊन बनारसला जाणार - लालू प्रसाद यादव
बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितिश कुमारच असतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिले. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा आहेत.
Nov 8, 2015, 05:06 PM ISTनितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्री : लालू प्रसाद यादव
बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिलेल्या वचनाला जागून लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Nov 8, 2015, 04:38 PM ISTपाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके
बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.
Nov 8, 2015, 04:18 PM ISTबिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम
बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे.
Nov 8, 2015, 03:56 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTउद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 03:15 PM ISTबिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा
भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.
Nov 8, 2015, 02:00 PM IST