धरण

पुणे तिथे ‘पाणी’ उणे... पाणीकपात लागू

अखेर पुण्यात पाणीकपात लागू झालीय. शनिवारपासून पुणेकरांना दिवसात एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. 

Jun 27, 2014, 08:56 AM IST

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2013, 06:01 PM IST

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

Oct 7, 2013, 08:58 PM IST

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

Sep 30, 2013, 12:12 PM IST

जायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?

जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?

Aug 27, 2013, 10:39 AM IST

पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

Aug 1, 2013, 08:41 PM IST

नको नको रे पावसा...

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

Jul 20, 2013, 07:39 PM IST

ड्रॅगनच्या कचाट्यात ब्रह्मपुत्रा

भारत आणि चीन यांच्यात आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्ह झालीयत.. आणि यावेळीही कुरापत काढलीय ती चीनने.. चीन भारताला कुठलीही कल्पना न देता ब्रम्हपुत्रा नदीवर तीन नवी धरण बाधंण्याला सुरुवात केलीय..

Jan 31, 2013, 11:40 PM IST

ओलिताखालच्या जमिनीवर तहानलेले शेतकरी!

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.

May 20, 2012, 04:48 PM IST