पाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा
नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत.
नागपूरः पाणीपुरी खाल्ल्याने नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; 2 मैत्रीणी थेट ICU मध्ये
Nagpur News Today: जम्मू कश्मीर येथील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समृद्धी महामार्ग चालकांची झोप उडवण्यासाठी MSRDC ची जबरदस्त आयडिया; अपघात रोखण्यास मदत होणार
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर बस आणि कारचे टायर तपासले जात आहेत.
तांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश
सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे.
बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...
Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर
दोन महिलांच्या भांडणात SRPF जवानाचा मृत्यू; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
दोन महिलांच्या वादात SRPF जवानाची हत्या झाली आहे. यामुळ पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:....; नागपुरातील हादरवणारी घटना
Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे.
शिवमंदिरात खेळता खेळता गळ्यात घुसलं त्रिशुळ; डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवला चिमुकलीचा जीव
Nagpur News : नागपुरात घडलेल्या या विचित्र अपघाताची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्रिशुल गळ्यात शिरल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाच वर्षाच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत चिमुकलीचे प्राण वाचवले आहेत.
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला निघाला आणि शेवट झाला; आधारस्तंभ समृद्धीच्या अपघातात गमावला
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.घटनास्थळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली.चालक दानिश शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Samruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.
शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी
शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.
Buldhana Bus Accident Live : समृद्धीवरील अपघात मानवी चुकांमुळे - शिंदे
Buldhana Bus Accident Live Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवाशी बचावले आहेत. (Samruddhi Mahamarg Accident)
Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा
Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
FBफ्रेंडवर विश्वास ठेवला, कामाच्या शोधात नागपुरात येताच आयुष्य उद्ध्वस्त झालं
Nagpur Rape Case: नागपूरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रावर विश्वास ठेवणे एका महिलेला महागात पडलं आहे.
नोकरीसाठी नागपुरात महिलेवर सामुहिक बलात्कार; फेसबुक फ्रेंडसह दुसऱ्याला अटक
फेसबुक फ्रेंडवर विश्वास ठेवला आणि तिथेच घात झाला. मध्य प्रदेशातील महिलेवर नागपुरात सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडलेय.
रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?
यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.
चटका लागला म्हणून खिशात हात घातला अन् तेवढ्यात फोनने पेट घेतला; नागपुरातील घटना
Nagpur Mobile Blast: पँटच्या खिशातल्या मोबाईलने अचानक पेट घेतला. हाताला गरम वाटू लागल्याने फोन बाहेर काढला तितक्यात फोनने पेट घेतला. नागपुरात ही घटना घडली आहे.
विदर्भातल्या प्रति पंढरीत विठ्ठल-रखुमाई अवतरले ती विहीर सापडली! काय आहे आख्यायिका?
Nagpur News: आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे.
शिक्षकाने ATM मध्ये केला तरुणीचा विनयभंग; गडचिरोली येथील धक्कादायक प्रकार
गडचिरोली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ATM सेंटरमध्ये शिक्षकाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.