दक्षता ठसाळे-घोसाळकर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका कार्यक्रमात पुण्यातील सीए एन्ना सेबेस्टियन पेरियलने केलेल्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे.
17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला असला तरी पहिले श्राद्ध 18 सप्टेंबरला होते. पितृ पक्ष आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते.
आपल्यापैकी अनेकजण पुन्हा एकदा ऑर्गनिक किंवा पारंपरिक गोष्टींकडे वळत चालले आहेत. बऱ्यापैकी लोकं आपल्या जीवनात पारंपरिक आणि रुढी परंपरेशी जोडून नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे.
नवरात्री हा उत्सव दुर्गेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.. माता दुर्गाला समर्पित हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो.
प्राचीन तत्त्वज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो.
'सावत्र आई' हा शब्दच मुळात एक नकारात्मक विचार आणि भावना घेऊन येतो. पण या शब्दाचा उच्चार केला तर नजरेसमोर येते एक चेटकीन किंवा विचित्र बाई.
जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शनिवारी घोषणा केली आहे की, तिरुमला लाडू प्रसाद अपिवत्र करण्याच प्रकरण समोर आलं आहे. याबाबत प्रायश्चित करणार आहे.
प्रेम, ईर्ष्या माणसाला काय करायला लावेल याचा आपण विचारच करु शकत नाही. बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खदानीमध्ये ढकलून देत त्याचा खून केला.