death

दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव

फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे. 

Apr 25, 2015, 06:06 PM IST

प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांचं निधन

प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांचं निधन

Apr 14, 2015, 09:12 PM IST

विक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन

विक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Apr 13, 2015, 09:02 PM IST

उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू

उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू

Apr 13, 2015, 06:04 PM IST

मोदी सरकारनं कागदपत्रं उघड करावीत - चंद्रा के बोस

सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची पंडीत नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचं प्रकरण उघड झाल्यावर आता यावरून काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. ही कोणतीही गुप्तहेरी नाही असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. 

Apr 12, 2015, 08:28 PM IST

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी 

Apr 6, 2015, 10:31 AM IST

पालिकेच्या जलतरण तलावात बुडून तरुणीचा मृत्यू

पालिकेच्या जलतरण तलावात बुडून तरुणीचा मृत्यू 

Apr 6, 2015, 09:31 AM IST

भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Apr 4, 2015, 08:00 PM IST

'काळ्या जादू'नं घेतला माकडांचा जीव?

बोरिवलीच्या नॅशनल पार्कात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे मृत्यू वाढलेत. काय आहेत त्यामागची कारणं? पाहा झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...

Apr 3, 2015, 01:40 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Apr 1, 2015, 08:50 AM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू

अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.

Mar 27, 2015, 09:38 AM IST

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत

Mar 25, 2015, 08:49 PM IST