लडाख

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.

Jun 25, 2020, 12:31 PM IST

चीनचं नवं षडयंत्र, आता लडाखच्या डेपसांग येथे वाढवले सैन्य

भारताची ही उत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी

Jun 24, 2020, 08:38 PM IST

चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक

चीनला उत्तर देण्यासाठी भारताची जोरदार तयारी

Jun 24, 2020, 06:37 PM IST

भारत-चीन वाद: आयटीबीपीच्या ५० तुकड्या लडाखला पाठवल्या जाणार

भारतात विविध ठिकाणी तैनात असलेले आयटीबीपीचे जवान एलएसीवर पाठवणार

Jun 23, 2020, 05:06 PM IST

धक्कादायक! 'त्या' संघर्षात चीनकडून भारतीय जवानांवर धारदार शस्त्रांनी वार

भारतीय जवानांनी अतिशय धाडसानं उत्तर दिलं

Jun 22, 2020, 11:53 AM IST

'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. 

Jun 22, 2020, 10:50 AM IST

मोठी बातमी : 'त्या' संघर्षानंतर भारतील लष्कराला चीन सीमेवर गोळीबाराची मुभा

जशास तसं उत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली.

Jun 22, 2020, 07:50 AM IST

indiavschina : सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे; कमल हसन यांचा हल्लाबोल

अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत ते म्हणाले... 

Jun 22, 2020, 06:41 AM IST

'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका

भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Jun 21, 2020, 04:42 PM IST

सीमावादावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची रोखठोक भूमिका, चीनचे दावे फेटाळले

भारत-चीन सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Jun 20, 2020, 09:38 PM IST

आपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.

Jun 20, 2020, 02:24 PM IST

भारताविरुद्ध युद्धाचा धोका चीन पत्करणार नाही, हे आहे कारण

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार केल्यामुळे चीन मंदी आणि अंतर्गत मुद्द्यांमुळे अडचणीत सापडला आहे.

Jun 19, 2020, 03:54 PM IST

मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल

 मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Jun 19, 2020, 09:57 AM IST