भाजप सरकार

या सरकारच्या काळात देव सुखी, मात्र माणसे नाही - राजू शेट्टी

देवधर्मासाठी सरकारकडे निधी आहे, परंतु, माणसांसाठी नाही, शासनाच्या तिजोरीतील ४० हजार कोटी रुपये या सरकारने देवधर्मासाठी खर्च केले. या सरकारच्या काळात देव सुखी आहे पण माणसे नाहीत, असा घणाघाती हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय.

Sep 27, 2017, 07:44 AM IST

शिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल

शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय. 

Sep 24, 2017, 12:08 AM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!

पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Sep 19, 2017, 11:13 AM IST

शंकाखोरांना नोटबंदीचा अर्थ कळला नाही; जेटलींचा विरोधकांना टोला

नोटबंदीनंदर जुन्या चलनात असलेल्या किती नोटा परत आल्या याचा अहवाल आरबीआयने बुधवारी जाहीर केला. त्यानंतर देशभरातून केंद्र सरकारवर प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती सुरू झाली. त्याला उत्तर देताना नोटबंदी ही काळ्या पैशांविरोधातील लढाई आहे. पण, शंकाखोरांना ती कळलीच नाही, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांना लगावला आहे.

Aug 30, 2017, 11:35 PM IST

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

Aug 4, 2017, 07:29 PM IST

एकनाथ खडसे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. 

Aug 4, 2017, 01:31 PM IST

गुजरातमध्ये भाजपचा लोकशाहीवरच हल्ला - काँग्रेस

काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून भाजपची साथ धरली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर भाजपवर थेट हल्लाबोल केला. लोकशाहीवरच हल्ला असल्याची टीका काँग्रेसने केलेय.

Jul 29, 2017, 11:19 PM IST

शेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी

 सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली. 

Jul 20, 2017, 07:32 PM IST