भाजप सरकार

विदर्भाला न्याय द्यायला भाजप सरकार अपयशी : राधाकृष्ण विखेपाटील

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. दरम्यान, विदर्भ प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री गायब होते. विदर्भातील भाजपाचे किती आमदार उपस्थित आहेत, असा प्रश्न उपस्थित करुन विदर्भाला न्याय द्यायला हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.

Dec 16, 2016, 11:05 PM IST

नोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Dec 7, 2016, 06:31 PM IST

भाजप कामगार संघटना आपल्याच सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर

भाजप कामगार संघटना आता आपल्याच सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. 

Nov 18, 2016, 11:33 PM IST

आचारसंहिता झाली शिथील, कुठे कुठे पाहा

निवडणूक आयोगाकडून आचार संहिता शिथील करण्यात आलीय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातच आचारसंहिता लागू असणार आहे.

Oct 19, 2016, 10:01 PM IST

राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Aug 24, 2016, 11:32 PM IST

राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज

सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

Jul 21, 2016, 10:45 AM IST

कर्जत बलात्कार-हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत

विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

Jul 17, 2016, 06:57 PM IST

राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय

राज्यातल्या एका योजनेचं नाव बदलण्याचा तर एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राजीव गांधी जीवन विमा योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Jun 7, 2016, 11:19 PM IST

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

May 8, 2016, 02:25 PM IST