बाल विवाह

पिंपरी-चिंचवडमधील बालविवाह पोलिसांनी रोखला

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडणार होती. पण पोलिसांना एक निनावी फोन आला, आणि पुढचा अनर्थ टळला. पिंपरी-चिंचवडमधील बालविवाह पोलिसांनी रोखला. 

Apr 29, 2015, 03:42 PM IST

भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

 भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

Aug 26, 2014, 08:54 PM IST