दक्षता ठसाळे-घोसाळकर
एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे तर दुसरीकडे एसीचा वापर झपाट्याने वाढला आहे. या सगळ्यामुळे नागरिकांना भयावह अशा गरमीचा सामना करावा लागच आहे.
विशिष्ट अन्नपदार्थाच्या खाण्यातून फूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स ही समस्या उद्भवते. पण या दोघांमधील फरक काय आणि त्याची लक्षणे-काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. आकाश शाह यांनी दिली माहिती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे.
आई-वडिलांच्या जीवनात मुलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण पालकांच संपूर्ण आयुष्य मुलांच्या अवती-भवती फिरत असतं. पण तसंच मुलांच्या जीवनातही पालकांना खूप महत्त्व असतं.
Monsoon in Maharashtra Latest Updates: दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे.
मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे तीन दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हाच प्रश्न असतो की, सासरी कसे होणार? भावी पतीसोबतचा संसार कसा असेल? घरातील लोक तिला समजून घेतील की नाही? हे प्रश्न मुलींनाच नाही तर मुलांना देखील सतावतात.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच या दोघांचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप या दोघांनी अधिकृतपणे कोणतेही स्टेटमेंट केलेली नाही.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा.
समाजात अनेकदा मुलींना मागे खेचलं जातं. मुला-मुलींची मेहनत कायमच तराजूमध्ये तोलली जाते. असं का होतं? असा सवाल मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने विचारला आहे.