water crisis in maharashtra

मुंबईकरांचं पाणी कोण चोरतंय? टँकर माफियांना कुणाचं अभय?

Mumabi Water Crisis: हंडाभर पाण्यासाठी गावखेड्यातल्या नागरिकांची होणारी फरफट आणि त्याचं विदारक चित्र आपण रोज पाहतोय.. मात्र मुंबईमध्ये याच पाण्याचा शेकडो कोटी रूपयांचा काळा धंदा मंत्रालय आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट...  

May 29, 2024, 09:54 PM IST

'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Sep 8, 2023, 04:29 PM IST

'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

Aug 29, 2023, 01:51 PM IST