victory

हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय-नितिश

हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय आहे, बिहारमध्ये काँटे की टक्कर नव्हती, आम्ही विरोधकांचाही आदर करू, असं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.

Nov 8, 2015, 05:44 PM IST

नागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश

नागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश

Oct 20, 2015, 10:17 PM IST

जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता

अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

Sep 14, 2015, 09:38 AM IST

गोकुळ दूध संघावर आमदार महाडिक पॅनलची सरसी

गोकुळ दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सरशी झालीय. 

Apr 24, 2015, 06:26 PM IST

कॅप्टन कूलने गाठला होता षटकारांनी विजय

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने भरभक्कम खेळी करत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात षटकार आणि चौकार लगावले होते, आणि त्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणे शक्य झालं होतं.

Mar 3, 2015, 10:57 AM IST

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं. 

Feb 22, 2015, 11:16 PM IST

भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

Feb 15, 2015, 11:31 PM IST

'शिवसेनाच स्वबळावर सत्ता स्थापन करणार'

शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. 

Oct 17, 2014, 10:30 PM IST

मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

May 20, 2014, 11:25 AM IST

...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!

देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे.
पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...

May 17, 2014, 07:52 PM IST

पावळेचा पाणी पाष्टाक !

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

May 17, 2014, 11:21 AM IST