success

सुखवार्ता | अंध अभिधांची उत्तुंग झेप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 12:01 AM IST

स्वामी विवेकानंद यांचे हे अमूल्य विचार निराशा करणार दूर

आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे...

Jan 12, 2018, 08:43 AM IST

Old Monk रम बनवणारे कपिल मोहन यांचे निधन

देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक. 

Jan 9, 2018, 05:27 PM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थीती असो त्या परिस्थीतीवर मात करता येते हे दाखून दिलंय अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं.

Dec 23, 2017, 08:20 PM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:44 PM IST

यूपी पालिका निवडणुकीत भाजपचा मोठा विजय, योगींनी घेतली मोदींची भेट

उत्‍तर प्रदेशच्या पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Dec 2, 2017, 05:21 PM IST

जन्मतारखेवरुन जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात मिळेल भाग्याची साथ

ज्योतिषशास्त्रानुसार एखादी व्यक्ती त्याच्या जन्मतारखेनुसार भाग्यशाली क्षेत्रात काम करत असेल तर ती व्यक्ती लवकर यशस्वी होते. अंकशास्त्रावरुन व्यक्तीच्या स्वभावाबाबत तसेच व्यक्तीबाबतच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. 

Nov 3, 2017, 10:12 PM IST

२०१९ मध्ये भाजपला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळेल - अमित शाह

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला पसंत नाही करत. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Sep 25, 2017, 02:58 PM IST

भाजपची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला नाकारत आहे. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विदेशात जाऊन राहुल गांधी भारताच्या गरिमेला खराब करत असल्याचं देखील भाजपने म्हटलं आहे.

Sep 25, 2017, 01:46 PM IST

CV बनवताना या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या

नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा CV. प्रत्येक क्षेत्रात तगडे प्रतिस्पर्धी असल्यामुळे एका नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत रिक्रूटर्सजवळ बायोडाटा येत असतात. यामधील अगदी निवडक CV चं मॅनेजरपर्यंत पोहोचतात आणि त्यांना मुलाखतीचा कॉल येतो. पण या निवडक सीव्हीमध्ये तुमचा नंबर कसा लागेल अशी प्रत्येकाला प्रश्न असतो. याचं उत्तर आज तुम्हाला इथे मिळणार आहे. 

Sep 12, 2017, 02:06 PM IST

'बाहुबली २'च्या यशानंतर राजामौली बनवणार 'बाहुबली ३'?

दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली २' या भारतीय सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड उद्ध्वस्त करत या सिनेमानं इतिहास रचलाय. त्यामुळेच की काय या सिनेमाचा तिसरा भागही येणार असल्याच्या आशा व्यक्त केल्या जात आहेत. 

May 16, 2017, 06:30 PM IST

अशोक चव्हाणांना गड राखण्यात यश...

नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाणांना यश आलंय. 

Mar 22, 2017, 05:26 PM IST