rift

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला

Anurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.

Jun 23, 2024, 11:33 AM IST

Team India: रोहित-विराटच्या भांडणामध्ये टीम इंडियाचे झाले 2 गट; माजी कोचच्या खुलाश्याने एकच खळबळ

टीम इंडियामध्ये रोहित आणि विराट असे दोन गट पडल्याचा आरोपंही करण्यात आला. यामध्येच आता टीम इंडियाचे माजी कोच यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याबाबत खुलासा केला आहे.  

Feb 4, 2023, 08:49 PM IST

IPL 2020 : चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी, म्हणून रैना दुबईहून परतला

आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी पडल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. 

Aug 31, 2020, 03:21 PM IST

महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 04:41 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

Jun 10, 2017, 06:42 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

Jun 10, 2017, 06:08 PM IST

शिवसेना-मनसेत नवा वाद

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये नवा वाद उफाळून आलाय. आज महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. पण शिवसेनेनं मनसेची संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केलाय. 

Jan 2, 2017, 11:21 AM IST

लखनऊची यादवी आता दिल्ली दरबारी

समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय. 

Jan 2, 2017, 11:09 AM IST

सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.

Mar 6, 2016, 09:48 PM IST

'विराट'चा इशारा... ड्रेसिंग रुममधला वाद दिसला मैदानावर?

बांग्लादेश विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विश्वचषक २०१५ मध्ये बांग्लादेशला धूळ चारणारा भारतीय संघ वनडेमध्ये संपूर्ण सीरीज कशी काय गमाऊ शकते? टीम इंडियासोबत सर्व काही ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना बुधवारी जिंकला पण सीरीज गमावल्यामुळे कर्णधार धोनी आणि टीम इंडिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

Jun 25, 2015, 01:00 PM IST

आमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे

मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.

Apr 23, 2012, 02:18 PM IST