minimum

AIRTEL युजर्सला मोठा झटका; प्रीपेड प्लॅनमध्ये इतक्या रुपयांची वाढ

देशातील आघाडीची खासगी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठा बदल केला आहे.

Nov 22, 2021, 09:34 AM IST

३१ मेपर्यंत बँकेत ठेवा एवढा बॅलन्स, नाहीतर होईल नुकसान

केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे.

May 20, 2018, 09:37 PM IST

मासिक पेंशन सरकार दुप्पट करणार?

मोदी सरकार पेंशन धारकांना मोठी आनंदवार्ता देणार आहेत. 

Mar 16, 2018, 11:43 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...

तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.

Sep 5, 2017, 04:05 PM IST

बँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तपासा, अन्यथा...

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात  निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय. 

Apr 4, 2017, 03:35 PM IST

निफाडमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथं 6 अंश से. तापमानाची नोंद झालीय..

Jan 5, 2017, 06:51 PM IST

...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!

...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!

Jun 21, 2016, 07:10 PM IST

दीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...

कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. 

Dec 11, 2015, 11:03 PM IST

'बीएसएनएल'चा धमाका, २ ऑक्टोबरपासून २ Mbps स्पीड

बीएसएनएल आपल्या ब्रॉडबॅण्ड सेवेतून २ एमबीपीएस स्पीड देणार आहे, येत्या २ ऑक्टोबरपासून बीएसएनएल ही सुविधा देणार आहे. बीएसएनएलचा स्पीड चार पटीने वाढणार आहे. 

Sep 7, 2015, 10:11 PM IST

'शिख दाम्पत्यांनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा' - गुरबचन सिंह

शिख दाम्पत्यांनी किमान तीन मुलांना अपत्यांना जन्म द्यायला हवा, असे अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी म्हटलंय. शिख धर्माच्या घटत्या लोखसंख्येला सावरण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालणे, हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

May 13, 2015, 11:49 PM IST

पोलिस दलात राजकीय हस्तक्षेप कमी करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Nov 19, 2014, 06:45 PM IST

२८ लाख कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतनाचा लाभ

 किमान निवृत्तीवेतनाचा लाभ २८ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. किमान मासिक निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवून एक हजार रुपये करण्यात आली आहे. 

Aug 28, 2014, 05:24 PM IST

रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे. 

Aug 12, 2014, 06:32 PM IST