indo pak relation

... तर भारताला परिणाम भोगावे लागतील, पाकिस्तानची धमकी

एकीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला धमकी दिलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. 

Aug 31, 2015, 09:42 AM IST

अणूबॉम्ब पडला तर तुम्ही पण मराल अजीज साहेब : अब्दुल्ला

 जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी भारताला अणूबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्यावर चांगलीच तोफ डागली. 

Aug 27, 2015, 08:49 PM IST

काश्मीर प्रश्नामुऴे भारत-पाक संबंधात सुधारणा नाही- गिलानी

काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत अशी आक्रमक प्रतिक्रिया हुरिर्यत नेते सय्यद गिलानी यांनी दिलीय.

Aug 19, 2014, 06:28 PM IST

पाकच मागतंय भारताकडून पुरावे

एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग मीडियाद्वारे ईशान्य आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम पाकिस्तानातूनच घडलं असल्याचं उघड झालं असलं, तरीही पाकिस्तान मात्र ह मान्य करायला तयार नाहीच. पाकिस्तानचा यात सहभाग असल्याचे पुरावे मागितले आहेत.

Aug 21, 2012, 12:53 PM IST

एअर इंडियाच्या विमानाचं पाकमध्ये इमर्जन्सी लँडिंग

अबुधाबीहून नवी दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवानं, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं त्यांना दिल्लीला आणण्यात आलं आहे.

Jul 9, 2012, 03:10 PM IST