वर्धा

`विनाअर्ज घरी गेला... आता उपाशीच राहा`

अर्ज न करता घर गेला म्हणून एका विद्यार्थ्याला उपाशी ठेवण्यात आलं, ही घटना आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातली...

Oct 11, 2012, 10:59 AM IST

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

Oct 2, 2012, 11:39 AM IST

चार कोटी मंजूर... तरिही शाळा दरिद्रीच

वर्धा जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. जंगलानं वेढलेल्या परिसरात, प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. इतकंच, नव्हे तर पाण्यासाठी रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.

Jul 18, 2012, 09:41 AM IST

शेतकऱ्यांसाठी धावला अमिताभ

सामाजिक जाण असलेल्या सेलिब्रिटी व्यक्ती तशा जरा दुर्मिळच... आपला बीग बी अमिताभ बच्चन त्यापैकीच एक... स्टारडममुळे आपल्यातील संवेदनशीलता जराही कमी झालेली नाही, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.

May 13, 2012, 04:25 PM IST

ऍथलीटने गमावला पाय, क्रीडा संघटनेला कदर नाय

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.

Nov 8, 2011, 03:30 PM IST

वर्ध्यात 'आधार'चे काम 'धारदार'

'आधार' नोंदणीत वर्धा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 52 टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करून घेतली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सहा लाख 46 हजार 115 जणांची नोंदणी झाली आहे.

Oct 2, 2011, 02:34 PM IST