रखडल्या

खडसेंच्या राजीनाम्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. जवळपास 300 तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. 

Jun 24, 2016, 06:06 PM IST