चीन

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकार राजीव शर्माला अटक

 दिल्लीतून ग्लोबल टाईम्सच्या ३ हेरांना अटक 

Sep 19, 2020, 08:37 PM IST

चीनला आणखी एक झटका; इंपोर्टेड LED बाबत नोटिफिकेशन जारी

चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Sep 18, 2020, 03:40 PM IST

आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

LAC वर तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली. 

Sep 17, 2020, 02:53 PM IST

चीनच्या उलट्या बोंबा, शांतता राखण्यासाठी चीनचे प्रयत्न!

भारत आणि चीन वादाबाबत आता चीनने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केली आहे. 

Sep 17, 2020, 09:37 AM IST

पूर्व लडाख : भारत - चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार

पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे.  

Sep 16, 2020, 12:52 PM IST
New Delhi Loksabha Defence Minister Rajnath Singh Speech PT21M3S

'नियंत्रण रेषेबाबत चीनची वेगळी भूमिका'

'नियंत्रण रेषेबाबत चीनची वेगळी भूमिका'

Sep 15, 2020, 07:50 PM IST

शुभवार्ता! नोव्हेंबरमध्ये चीनकडून मिळणार कोरोना व्हॅक्सीन

चीनने या अगोदरच कोरोना व्हॅक्सीनची परवानगी दिली

Sep 15, 2020, 01:55 PM IST

आता आंतरराष्ट्रीय स्थरावर चीनला झटका, संयुक्त राष्ट्र संघात भारताने केली मात

सीमेपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला चांगलाच झटका बसला आहे. आता भारताने चीनवर मात केल्याचे दिसून येत आहे. 

Sep 15, 2020, 08:23 AM IST

केंद्रात सरकार कोणाचंही असो, त्याने सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही- संजय राऊत

त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले....

Sep 14, 2020, 01:52 PM IST

अरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.

Sep 12, 2020, 03:49 PM IST

पोलखोल! LAC वर गोळीबार चीनकडूनच

भारताकडून देण्यात आली मोठी माहिती 

Sep 8, 2020, 12:26 PM IST

LAC वर पँगाँगमध्ये भारतीय सेनेचा पराक्रम, चीनला सडेतोड उत्तर

चीनचा पलटवार... भारतीय सैनिकांनी LAC पार केल्याचा आरोप

Sep 8, 2020, 08:00 AM IST

India-China standoff : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा

रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात दीर्घ चर्चा

Sep 5, 2020, 07:05 AM IST

भारत-चीन संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो - जयशंकर

 भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

Sep 4, 2020, 08:33 AM IST