चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे.
'दुधाला लीटरमागे देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या' सदाभाऊ खोत यांची मागणी
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कायम असून पुन्हा एकदा दूध दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुधाचे भाव कमी असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे, दूधाला दर वाढवून देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
नांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी
गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाची 'ती' चूक जीवावर बेतली, पुलाचा कठडा तोडून ट्रक खाली कोसळला..
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर ट्रक पुलाचा कठडा तोडून खाली कोसळताच आगीने पेट घेतला. ट्रकमध्येच होरपळून दोघांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे.
तलावाचा गाळ उपसताना परभणीत सापडली प्राचीन शिल्प, शिलालेख आणि बुद्ध मूर्ती
तलावातील गाळ काढताना इतिहासात दडलेली अनेक रहस्य समोर आली आहे. तलावातील गाळ काढताना प्राचीन मूर्ती आणि शिलालेख सापडले आहेत.
मुलीशी अफेअर असल्याचा संशय, तरुणाच्या नाका-तोंडात मिरची पावडर टाकली अन् नंतर...; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
Latur Crime News In Marathi: लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या नाका-तोंडात मिरची पावडर टाकून त्याला मारहाण करण्यात आली.
6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल
Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता. अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...
कृषीमंत्री अब्दुल सत्तार मोठ्या अडचणीत सापडणार? कारण ठरणार त्यांचा मुलगा
संभाजीनगर येथील वादग्रस्त जागे प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस बजावण्यात आली.
शाळेचा पहिला दिवस पण वर्गात शिक्षकच नाहीत, पुढे विद्यार्थ्यांनीच केलं असं काही...
आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरु झाल्याने पालकांचीदेखील धावपळ सुरु झाली. दरम्यान नांदेडच्या शाळेतून एक प्रकार समोर आला. विद्यार्थी शाळेत गेले पण काही वर्गांमध्ये शिक्षकच नव्हते. शाळेत अपुरा शिक्षकवर्ग असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला.
तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद पाहा कोण खातंय? मंदिरातील CCTV फुटेज व्हायरल
तुळजाभवानी देवीच्या मंदीरात उंदरांचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. मूख्य गाभाऱ्यात उंदराचा वावर कॅमेरात कैद. उंदराच्या कुरतडण्यानं शॉर्टसर्कीटमुळे आगीची भीती व्यक्त केली जात आहे.
शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार
Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे.
विद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू अनावर... अशा शिक्षकांची बदली झाल्यावर कुणाला दु:ख होणार नाही?
डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावर या शिक्षकांनी मोठा बदल घडवला. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली.
आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे अन् 207 किलो सोने, किंमत तब्बल...
Tulja Bhavani Temple: बुधवारपासून सुरू आहे आई तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजणी. आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे दान
आरोग्य शिबीर आटोपून घरी निघाले; पण वाटेतच 2 डॉक्टरांवर काळाचा घाला, बीड हळहळले
Two Doctor Died In Accident: बीडमध्ये दोन तरुण डॉक्टरांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समृद्धीवर अपघाताचे सत्र थांबेना, भरधाव कार दुभाजकाला धडकली; ३ ठार
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाहीये. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
ब्रेक फेल झालेल्या ST बस सोबत बाईक 200 मीटर फरफटत गेली आणि... हिंगोलीत मोठा अपघात
हिंगोलीहून परभणीला जाणा-या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पाल असलेल्या बाटलीतलं पाणी प्यायल्याने विद्यार्थिनीला विषबाधा, घटना ऐकून 4 मैत्रिणी रुग्णालयात
जालना जिल्ह्यातली एका प्रशिक्षण केंद्रात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मुलीने बाटतीलं पाणी प्यायली, पण त्यानंतर बाटलीत पाल असल्याचं तिच्या लक्षात आलं. पाणी प्यायलाने मुलीला विषबाधा झाली.
किती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Mansoon Updates: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.
मालकांच्या दोन मुलांसह स्वत:चा मुलगाही गमावला, शेवटी त्यालाही मृत्यूने गाठलं; क्षणात सगळ संपल
उकाड्यामुळे सगळेच हैराण झाले होते. मुलांना घेऊन ते शेततळ्यात गेले मात्र, अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हत झाले. जालना येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
हॉस्पिटलमध्ये सुरु होती पार्टी; बाहेर महिलेची ऑटो मध्येच प्रसूती
हिंगोलीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णलायत पार्टी सुरु होती. यावेळी एका महिलेने रुग्णलयाबाहेर ऑटोमध्येच बाळाला जन्म दिला आहे.