shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

... म्हणून उद्या २ वाजता बंद होणार राष्ट्रपती भवन परिसरातील कार्यालयं

... म्हणून उद्या २ वाजता बंद होणार राष्ट्रपती भवन परिसरातील कार्यालयं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणार आहे.

मोदी सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

मोदी सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे येत्या ३० मेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच दिवशी कॅबिनेट मंत्र्यांना देखील शपथ दिली जाणार आहे.

एका वर्षानंतर राज्यसभेतही भाजपकडे बहुमत?

एका वर्षानंतर राज्यसभेतही भाजपकडे बहुमत?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे मित्र पक्ष मिळून एनडीएला राज्यसभेत ही आता बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

त्रिशंकू स्थितीत हे ३ नेते ठरतील किंगमेकर

त्रिशंकू स्थितीत हे ३ नेते ठरतील किंगमेकर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.

राज्याच्या मुख्य सचिवपदी बीएमसीचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी

राज्याच्या मुख्य सचिवपदी बीएमसीचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी

कृष्णात पाटील, झी मीडिया. मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली असून आज संध्याकाळपर्यंत ते या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

निवडणुकीनंतर कोण-कोणते पक्ष भाजपला देऊ शकतात पाठिंबा

निवडणुकीनंतर कोण-कोणते पक्ष भाजपला देऊ शकतात पाठिंबा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चं २ टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे. विरोधकच नाही तर भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की, भाजपला बहुमत मिळणार नाही.

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनचा पराभव

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनचा पराभव

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताचा आणखी एक विजय झाला आहे.

या ४ कारणांमुळे मसूदला पाठिशी घालत होता चीन

या ४ कारणांमुळे मसूदला पाठिशी घालत होता चीन

मुंबई : चीनने पाकिस्तान अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानला नाराज करु इच्छित नव्हता. तसेच भारतात शांती असावी हे चीनला मान्य नाही.

लोकसभा निवडणूक २०१९: त्रिशंकू स्थितीत नितीन गडकरी होतील देशाचे पंतप्रधान?

लोकसभा निवडणूक २०१९: त्रिशंकू स्थितीत नितीन गडकरी होतील देशाचे पंतप्रधान?

मुंबई : देशात निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. मतदान काही दिवसांवर आलं आहे. प्रत्येक पक्षाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९: तुमच्या मतदासंघातील थेट लढती

लोकसभा निवडणूक २०१९: तुमच्या मतदासंघातील थेट लढती

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.