![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/19/243504-ssss.jpg)
shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप-2019 ची पहिली सेमीफायनल आज रंगणार आहे. दोन वेळा चॅम्पियन असलेला भारत आणि मागच्या वर्ल्डकपची उपविजेता टीम न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे.
नवी दिल्ली : देशातील पहिल्या पूर्णकालीन स्वतंत्र कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट आज सादर केल
मुंबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला लेखी पत्र दिले आहे.
मुंबई : गुरुवारी मॅनचेस्टरमध्ये वेस्टइंडिजच्या विरोधात हार्दिक पंड्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला.
मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सरळ परिणाम इतर गोष्टींवर देखील होतो. अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सोन्यावर याचा सरळ परिणाम होण्याची शक्यता आहे.
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर आता आयसीसी वर्ल्डकप २०१९ मध्ये सेमीफायनलला कोणते संघ येऊ शकतात याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.
नवी दिल्ली : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत हौतात्म्य आलेले मेजर केतन शर्मा यांना लष्करातर्फे सलामी देण्यात आली.
नवी दिल्ली : शहीद कमांडो ज्योती प्रकाश निराला हे ते वीर कमांडो होते. ज्यांनी काश्मीरच्या बांदीपोरामध्ये देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यासोबत लढताना प्राण दिले.
मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
मुंबई : उकाड्यामुळे उत्तर भारतातील लोकं हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी पारा 40 ते 45 अंशावर जावून पोहोचला आहे. घराघरात कूलर आणि एसी पाहायला मिळत आहे.