start banking

रत्नागिरीत बॅंक व्यवहार सुरळीत होण्यासाठी 677 कोटींची आवश्यकता

शहरातील बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल 677 कोटींची आवश्यकता आहे. मात्र, आरबीआयकडून नोटाच न आल्यामुळे रत्नागिरीतल्या बँक वाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

Nov 18, 2016, 06:21 PM IST