satyamev jayte

सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय  'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.

May 7, 2015, 08:38 PM IST

सर्वात आधी, सर्व मुलींसाठी ही आनंदाची बातमी

सर्वात आधी सर्व मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे, सत्यमेव जयतेमध्ये स्त्रीभृण हत्येवर आमीर खानने मांडलेल्या मुद्यानंतर काय बदल झाला आहे.

Sep 15, 2014, 10:23 AM IST

आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते-3' घेऊन परत येत आहे.

Aug 28, 2014, 05:48 PM IST

अनाथ मुलींना आलेल्या मदतीचं काय झालं?

मुलीच्या जन्मानंतर अनेक मुलींना रस्त्याच्या बाजूला बेवारस सोडून दिलं जातं, हा विषय सत्यमेव जयतेमध्ये मांडण्यात आलं होतं. यावर प्रेक्षकांनी पाठवलेल्या मदतीचं नेमकं काय झालं हे सांगतोय आमीर खान... व्हिडीओ पाहा

Aug 27, 2014, 08:44 PM IST

संवेदनशील आमीर...

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.

Aug 7, 2013, 12:05 PM IST