north india

उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.

Aug 10, 2015, 04:16 PM IST

उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर

उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर

Aug 1, 2015, 10:43 AM IST

देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी

देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. 

May 25, 2015, 10:00 AM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के 

May 12, 2015, 02:42 PM IST

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

May 12, 2015, 02:03 PM IST

नेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर

नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं. 

May 12, 2015, 12:51 PM IST

#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं

 नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.

Apr 25, 2015, 02:53 PM IST

नेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७

नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय.

Apr 25, 2015, 12:09 PM IST

उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम

उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम

Dec 25, 2014, 02:23 PM IST

उत्तर भारत कुडकुडला!

उत्तर भारत कुडकुडला!

Dec 24, 2014, 01:19 PM IST

देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं

देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं

Dec 23, 2014, 09:02 AM IST

थंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर

गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे. 

Dec 22, 2014, 11:50 AM IST

हिमवृष्टी : गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद

गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद

Dec 16, 2014, 11:00 AM IST

केदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट

केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 26, 2013, 01:47 PM IST