manipur attack

आसाम रायफल्सने मणिपूर हल्ल्याचा घेतला बदला, चकमकीत 3 NSCN-K(YA)चे दहशतवादी ठार

अरुणाचल प्रदेशमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले तीन दहशतवादी NSCN-K(YA) असल्याची माहिती समोर आली आहे

Nov 16, 2021, 12:09 PM IST

म्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.

Jun 9, 2015, 08:09 PM IST