criticized

राजा उत्सवात मग्न, प्रजा भूकेने व्याकूळ; शिवसेनेचा भाजपला टोला

 'त्रिपुरातील संपूर्ण काँग्रेस भाजपात विलीन झाली व त्या आधारावर त्रिपुरात विजय मिळाला. हे सत्य असले तरी त्रिपुरात वर्षानुवर्षे राज करणाऱ्यांचा नाकर्तेपणा व लोकांना गृहीत धरून राजकारण करण्याचा रोगच भाजप विजयास कारणीभूत ठरला

Mar 6, 2018, 07:55 AM IST

सरकार बुळचट निघाले - शिवसेना

 आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, अशी थेट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Dec 26, 2017, 07:57 AM IST

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची ऊस परिषद म्हणजे यात्रेतील ढोल बजाओ आंदोलन असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. फक्त ढोल वाजवून दर मिळत नसतो. यात्रा आल्या की ढोल बढवे बरेच येतात. मात्र आम्ही शासनापुढे ऊस दराचा प्रस्ताव ठेवला असून तो दोन दिवसात मंजूर होईल असंही त्यांनी सांगितलं.

Oct 29, 2017, 03:03 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

Oct 7, 2017, 03:36 PM IST

जनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे

सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला

Oct 7, 2017, 03:03 PM IST

अजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका

 राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Jun 5, 2017, 08:28 AM IST

शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर शरसंधान

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

Apr 18, 2017, 03:21 PM IST

काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM

आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.

Apr 4, 2017, 06:04 PM IST

या बॅंक मंडळीत उद्धव ठाकरेंची भर पडली - मुख्यमंत्री

काँग्रेसचे राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बॅंकेची भर पडलीय. मात्र या बॅंका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 

Feb 15, 2017, 12:39 PM IST

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे

कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात  पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.

Feb 11, 2017, 09:42 PM IST

शिवसेनेकडून 'तरूण भारत'च्या या अग्रलेखावर तिखट प्रतिक्रिया

 'तरूण भारत'मधून शिवसेनेवर वार सुरू झालेत. दरम्यान, तरूण भारतच्या या अग्रलेखावर शिवसेनेकडूनही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Jan 6, 2017, 06:03 PM IST

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Dec 30, 2016, 07:54 AM IST

DRSवरून बोथमने भारतीयांना डिवचले

जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना BCCI गेल्या अनेक वर्षांपासून DRS ला विरोध करत आलीये. मात्र बदलत्या काळात decision review system ला विरोध करू शकत नाही आणि drs चं महत्व पटल्यामुळे टेस्ट कॅप्टन विराट कोहलीनं याला मान्यता दिलीये. यावर भारतीयांना त्यांची चूक आता उमगली असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी दिलीये. 

Dec 8, 2016, 11:18 PM IST

माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड

माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड 

Nov 2, 2016, 06:45 PM IST

शरद पवार, अजितदादांवर टीका; जानकर यांचे कार्यालय फोडले

बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, असा अजित पवार यांच्यावर घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला. त्यानंतर जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाने फोडले. 

Oct 12, 2016, 04:52 PM IST