border area

फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ, PM मोदींचा ताफा अडकला होता काही अंतरावर

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस पक्ष यासाठी केंद्रीय यंत्रणांना दोषी ठरवत असताना, गृह मंत्रालयाने पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.

Jan 7, 2022, 08:09 PM IST

मराठमोळा IPS वैभव निंबाळकर आसाम - मिझोरमच्या संघर्षात जखमी; नेमका तो वाद काय?

ईशान्य भारतातील आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये रक्तरंजित हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आसाम पोलिसांचे 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Jul 27, 2021, 02:02 PM IST