board exam

कॉपी बंद झाल्याने, तब्बल ६४ % विद्यार्थी नापास

एकीकडे महाराष्ट्रात ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बिहारमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती आहे.

May 31, 2017, 09:24 AM IST

५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला

भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.

Mar 12, 2016, 04:18 PM IST

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

Nov 19, 2014, 10:51 AM IST

२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!

सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.

May 29, 2014, 05:02 PM IST

इरा बनली आमिरचा अभिमान!

सध्या बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना एक मार्कशीट पाठविली जातेय... ही मार्कशीट आहे त्याच्या मुलीची... इराची...

May 28, 2014, 10:21 PM IST

दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....

दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे  गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.

Mar 3, 2014, 08:23 AM IST

लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.

May 25, 2012, 12:57 PM IST