bandh

एलबीटी स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार

एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.

May 7, 2013, 08:07 PM IST

एलबीटी : व्यापारी सरकारमधील वाद विकोपाला

लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकामधला वाद कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्य़ा व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात.

May 6, 2013, 12:20 PM IST

एलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक

एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलयं. सोमवारी रात्री टोलनाक्यांच्या केलेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापुरात उत्स्फुर्त बंद पुकारण्यात आलाय.

May 1, 2013, 08:46 PM IST

एलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक

एलबीटीविरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्य़ापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिलीय.

Apr 22, 2013, 08:16 AM IST

राज्यात जकातीऐवजी एलबीटी लागू

राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.

Apr 1, 2013, 02:52 PM IST

एनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ

डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 16, 2012, 09:36 PM IST

स्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन

तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं. संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.

Mar 28, 2012, 09:50 AM IST

सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

Dec 17, 2011, 11:04 AM IST