औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल उपस्थित केला.
Jun 9, 2023, 07:01 PM IST
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत
राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी, मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटूंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.
Mar 21, 2023, 06:11 PM ISTवडापाव ठरला तरुणाच्या मृत्यूचं कारण, पाहा नेमकं काय घडलं
वडापाव तरुणाच्या मृत्यूचं कारण कसं ठरलं, समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल
Apr 27, 2022, 08:23 PM ISTVIDEO! अहमदनगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक
Ahamednagar Nepti Krushi Bajar Samiti 600 Vehilcle Onion
Jan 24, 2022, 10:05 PM ISTसत्ताचक्र । अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध थोरात संघर्ष
अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात जोरदार लढत होणार आहे.
Sep 30, 2019, 09:15 PM ISTअहमदनगरमध्ये जंगलात महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 08:35 PM ISTअहमदनगरच्या गावाचा मतदानावर बहिष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 03:42 PM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Feb 26, 2015, 09:08 PM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...
साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय.
Feb 25, 2015, 08:56 PM ISTभर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण
भर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण
Nov 21, 2014, 06:08 PM ISTसलग चौथ्या दिवशीही राज्यात गारांचा कहर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.
Mar 8, 2014, 10:37 PM ISTमहाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट...
हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.
Mar 6, 2014, 04:02 PM ISTअण्णांच्या अनुयायांचा हंग्यात दंगा!
अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.
Oct 22, 2013, 07:45 PM ISTअबब! भावाला दिला २११ फूट लांब बुके!
आजपर्यंत लग्न समारंभात अनेक भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, अहमदनगर मध्ये एका भावाने आपल्या भावाला दिलेली लग्नाची भेट अमूल्यच आहे...
Jul 28, 2013, 12:44 PM IST