वीज कोसळून

बिहारमध्ये पुरानंतर वीज कोसळून २६ जणांचा मृत्यू

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू परतलं... पण दुसरीकडे पुराच्या पाण्यानं आणि विजेमुळे घडलेल्या दुर्घटनांनी डोळ्यांत पाणीही आणलं

Jul 24, 2019, 09:15 AM IST