रेल्वेचा भरती

रेल्वेचा भरती महाघोटाळा, ५०० तरुणांना घातला गंडा

 रेल्वे मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं देशातल्या ५००  जणाना फसविल्याचे पुढे आले आहे. भरतीचा घोटाळा उघड झाल्याने अनेकांचे लागेबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Mar 13, 2015, 07:50 PM IST