दुबार पेरणीचे संकट

जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

जालना जिल्ह्यात आतापर्यत ७७ टक्के पेरणी झाली

Jul 25, 2019, 07:25 PM IST

पीक पाणी : दुबार पेरणीचे संकट

दुबार पेरणीचे संकट

Jun 13, 2016, 08:16 PM IST

कोकणात दुबार पेरणीचे संकट

 पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.

Jun 26, 2014, 11:45 PM IST