टाटा वीज

मुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

 मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sep 3, 2014, 03:39 PM IST