जिंकणार

'टॉस जिंकणार तो मॅच जिंकणार'

दोन्ही संघाचे प्लेअर जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामूळे हा सामना चुरशीचा होणार एवढ नक्की.

Oct 29, 2017, 12:58 PM IST

या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Mar 31, 2016, 06:05 PM IST

५ कारणांमुळे भारत वर्ल्डकप जिंकणार

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा १५ मार्चला न्यूझिलंडसोबत होणार आहे. आयसीसी वर्ल्डकपचं आयोजन या वर्षी भारतात होणार आहे. २०११ प्रमाणे भारत पुन्हा वर्ल्डकप जिंकू शकतो.

Feb 6, 2016, 03:47 PM IST

भारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.

Oct 2, 2012, 08:50 PM IST