गावकरी

पाणी खारट झाल्याने गावकरी संतप्त

पाणी खारट झाल्याने गावकरी संतप्त

Dec 6, 2015, 08:18 PM IST

...आणि दुष्काळग्रस्त गाव झालं सुजलाम सुफलाम!

...आणि दुष्काळग्रस्त गाव झालं सुजलाम सुफलाम!

Nov 7, 2015, 11:18 AM IST

झी हेल्पलाईन : सावरगड गावकऱ्यांच्या नशिबी नरकयातना

सावरगड गावकऱ्यांच्या नशिबी कचराच

Jul 18, 2015, 08:54 PM IST

झी हेल्पलाईन : आपटीच्या गावकऱ्यांच्या तक्रारीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

आपटीच्या गावकऱ्यांच्या तक्रारीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

Jun 20, 2015, 10:54 PM IST

पुनर्वसन पॅकेज न मिळाल्यानं गावकऱ्यांनी जंगलात हलवलं बिऱ्हाड

जिल्ह्यातल्या तीनशेच्यावर गावकऱ्यांनी जंगलातच आपलं बिऱ्हाड थाटलंय. नवेगाव राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या चार गावातल्या तब्बल तीनशेच्यावर गावकऱ्यांनी बिऱ्हाड थेट जंगलात हलवलंय. 

Jun 15, 2015, 09:57 PM IST

व्हिडिओ : बोपखेलमध्ये गावकऱ्यांनीही केली होती पोलिसांना मारहाण

पुण्यातील बोपखेल आंदोलनाची दुसरी बाजू समोर आलीय. पोलिसांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी मीडिया'च्या हाती लागलाय. 

Jun 1, 2015, 06:36 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

May 28, 2015, 08:12 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंगमधून बोपखेल गावकऱ्यांसाठीचा रस्ता अखेर खुला होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीच ही माहिती दिलीय.

May 28, 2015, 06:29 PM IST

एकीकडे पाऊस पडत असतांनाच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवायला लागलीय. काही गावांमध्ये प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही सुरू झाले आहेत. 23 गावांतल्या 40 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जिथे टँकरद्वारे पाणी नाही तिथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातली स्थिती गंभीर आहे.

Apr 16, 2015, 08:04 PM IST