गावकरी

जालना | गावकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 08:40 PM IST

महामार्गामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या गावांचा ग्राऊंड रिपोर्ट...

समृद्धी महामार्गामुळे अनेक गावं समृद्धीच्या वाटेवर असताना एका गावात मात्र नैराश्य पसरलंय. रेडीरेकनर दारामुळे जमिनीच्या मोबदल्यातली तफावत त्यास कारणीभूत ठरलीय. या गावात नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. 

Feb 20, 2018, 04:55 PM IST

भीमा कोरेगाव दंगल । आमची चूक काय - गावक-यांचा प्रश्न

  महार सैनिकांच्या शौर्याची साक्ष देणारा विजयस्तंभ पुणे जिल्ह्यातल्या पेरणे गावात आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधीही वढू गावात आहे. या दोन्ही स्थानांचा आणि भीमा कोरेगावचा तसा काही संबंध नाही. मात्र एक जानेवारीच्या घटनेची सर्वाधिक झळ बसलीय ती भीमा कोरेगावला. या दंगलीत गावक-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. त्यामुळे आमची चूक काय असा प्रश्न करत गावक-यांनी मदतीची मागणी केली आहे. 

Jan 7, 2018, 10:58 AM IST

सनबर्न फेस्टिवलला ग्रामस्थांंचा विरोध

  नववर्षाची सुरूवात ही अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशच्या सोबत होते. पुण्यातही यंदा सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्याला ग्रामस्थांचा विरोध होत आहे. 

Dec 21, 2017, 04:24 PM IST

सातारा | ५० वर्षानंतरही गावकरी पुनवर्सनाच्या प्रतिक्षेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 08:05 PM IST

बदलापूर | ढवळीपाड्याचे गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 08:32 PM IST

बस वाहून गेली पण, गावकऱ्यांनी अखेर....

कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात नदीला अचानक आलेल्या पुरामुळं बस वाहून गेली. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते.

May 15, 2017, 02:19 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

May 9, 2017, 11:31 PM IST