पुणतांब्यातली जनतेने दुध टाकून न देता केली बासुंदी

 शेतकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं आहे. पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.

Updated: Jun 1, 2017, 04:24 PM IST
पुणतांब्यातली जनतेने दुध टाकून न देता केली बासुंदी title=

अहमदनगर : शेतकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं आहे. पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.

शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या गावातील शेतकऱ्यांनी शहरात दूध न पाठविता जवळपास ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले.