shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

मुंबई : कॅन्सरने २४ तासात २ बॉलिवूड स्टार्स जग सोडून निघून गेले आहेत. बुधवारी इरफान खानच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला होता.

कोरोनाच्या संकटात जगात भारताचं महत्त्व वाढलं

कोरोनाच्या संकटात जगात भारताचं महत्त्व वाढलं

मुंबई : जगातील कोरोना विरूद्ध सुरु असलेल्या लढाईत भारताचे महत्त्व अचानक वाढले आहे.

क्रिकेटर इरफान पठाणचं लॉकडाऊनबाबत क्रिकेटच्या भाषेत आवाहन

क्रिकेटर इरफान पठाणचं लॉकडाऊनबाबत क्रिकेटच्या भाषेत आवाहन

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (India Cricket Team) चा माजी खेळाडू इरफान पठान (Irfan Pathan) ने कोरोना व्हायरस (CoronaVirus) मुळे देशात लॉकडाऊन (Lockdown)असल्याने लोकांना घरीच राहण्याच

धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा

धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजारावर गेली आहे. तर आतापर्यंत 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण करणारी विशेष फॉगिंग मशिन्स सरकारला प्रदान

स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण करणारी विशेष फॉगिंग मशिन्स सरकारला प्रदान

मुंबई : सध्या कोरोना भारतात पाय पसरवत आहे. पण संपूर्ण भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे.

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदी ग्लोबल लीडरच्या भूमिकेत...

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदी ग्लोबल लीडरच्या भूमिकेत...

नवी दिल्ली : कोरोना आता संपूर्ण जगात पसरला आहे. या महासंकटा दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ग्लोबल लीडरची भूमिका निभावली आहे.

भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत २ आठवडे? जाणून घ्या परिस्थिती

भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत २ आठवडे? जाणून घ्या परिस्थिती

मुंबई : पुढील दोन आठवड्यात परिस्थिती काय असेल. याबाबत अजूनही काही सांगता येत नाही. पुढील दोन आठवडे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत.

१३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, आईला ऑनलाईन पाहावा लागला अंत्यसंस्कार

१३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, आईला ऑनलाईन पाहावा लागला अंत्यसंस्कार

मुंबई : जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५८,९०० वर पोहोचली आहे. कोरोनामुळे कोणी आपला पती गमवला, कोणी वडील तर कोणी मुलगा.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील स्टाफच्या १०८ लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या १०८ लोकांमध्ये काही डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफचा समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे डेडलाईन वाढवलेली ही कामे लक्षात असू द्या

लॉकडाऊनमुळे डेडलाईन वाढवलेली ही कामे लक्षात असू द्या

मुंबई : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यावर्षी, पुढील 4 महिन्यांसाठी, आयकर विवरणपत्र भरण्यासह इतरही अनेक महत्त्वपूर्ण कामांना सामोरे जावे लागेल.