world bank research

World Bank Report | मोदी सरकारच्या काळात देशातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

World Bank Research:गेल्या आठ वर्षांत भारतात गरिबांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध अन्नधान्य योजनांमुळे उपभोगातील असमानता गेल्या 40 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आली आहे.

Apr 18, 2022, 01:00 PM IST