targets

'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 14, 2016, 02:01 PM IST

'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'

कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे.

Aug 25, 2016, 06:56 PM IST

सरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे

सरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे

May 6, 2016, 09:24 PM IST

उद्धव ठाकरेंचा पुन्हा भाजपला टोला

महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवू असा सज्जड इशारा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

May 1, 2016, 07:59 PM IST

शिवसेना आमदाराची भाजपवर जहरी टीका

शिवसेना आमदाराची भाजपवर जहरी टीका

Mar 25, 2016, 10:14 PM IST

विजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?

अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

Mar 10, 2016, 07:38 PM IST

'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू'

असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली.

Mar 6, 2016, 04:34 PM IST

बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात : राज ठाकरे

भाजपने अच्छे दिन येतील, असे निवडणुकीआधी सांगितले. मात्र, १०० दिवस अलटून गेले तरी अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे भाजप खोटं बोलणारी पार्टी आहे, हे दिसून येत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात. जास्त काळ परदेशात राहणारे पहिले पंतप्रधान असतील असे म्हणत राजनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

Oct 29, 2015, 03:46 PM IST

आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी

आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. 

Oct 14, 2014, 06:10 PM IST

दिल्लीतून राज्यात आले, ही कोणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा – दादा

राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. 

Sep 28, 2014, 08:06 PM IST