norton anti virus

सायबर क्राइममुळे भारताचं ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान

भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

Sep 12, 2012, 05:32 PM IST