law order

रत्नागिरीत चोर शिरजोर, कायदा कमजोर

रत्नागिरीत सध्या चोर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांत शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. अपु-या पोलीस बळामुळं रत्नागिरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

Apr 24, 2012, 06:15 PM IST

वाद सोयाबीन आणि कापूस परिषदेचा

झी २४ तास वेब टीम, बुलढाणा

 

बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

 

Nov 25, 2011, 08:38 AM IST