food poisoning

रायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:31 AM IST

फूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!

बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते. 

Jan 24, 2018, 01:49 PM IST

औरंगाबादेत जेवणातून विषबाधा, एकाच कुटुंबातील पाच जणांना बाधा तर दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील सोयगाव इथे एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाल्यानं दोघा बहिणींचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Nov 22, 2017, 09:36 PM IST

तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा

प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय

Oct 16, 2017, 11:31 PM IST

मुंबई: पालक पनीरमध्ये सापडली मेलेली पाल, कुटूंब पडले आजारी

पालक पनीरमध्ये मेलेली पाल चुकून खाल्यामुळे एका कुटूंबाला चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या कुटूंबातील ५ लोक या प्रकारानंत आजारी पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर हे सर्व पीडितांची प्रकृती आता ठिक आहे.

Aug 16, 2017, 11:05 PM IST

भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा

 भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झालीय. मानवत तालुक्यातील राजुरा येथील ही घटना. 30 जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या 30 जणांमध्ये 22 लहान मुलामुलींचा समावेश आहे. परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सप्ताहमध्ये शनिवारी सकाळी या सर्वांनी पोहे खाल्ले होते. 

Apr 23, 2017, 03:26 PM IST

कुल्फीतून पन्नासहून अधिक मुलांना विषबाधा

घरासमोर विक्रीसाठी आलेल्या कुल्फीवाल्याकडून घेतलेली मटका कुल्फी खाल्ल्याने पन्नासहून अधिक मुलांना विषबाधा झालीय. 

Mar 25, 2017, 08:02 PM IST

मावळमध्ये प्रसादातून गावकऱ्यांना विषबाधा

मावळ तालुक्यामधील् पाचाने या गावात पायाबा महाराजांच्या उत्सवानिमित्त वाटण्यात आलेल्या पेढ़याच्या प्रसादा मधुन गावकऱ्याना विषबाधा झाल्याची घटना घङलीये.

Feb 11, 2017, 09:03 AM IST

औरंगाबादमध्ये ८१ जणांना विषबाधा

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झालीय.  

Jan 22, 2017, 10:10 AM IST

पारायणाच्या प्रसादातून विष बाधा...

ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्यानंतर शंभराहून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवनानंतर ही विषबाधा झाल्याने भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.

Jan 17, 2017, 05:33 PM IST

एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू 

Nov 1, 2016, 09:43 PM IST

बर्थडे साजरा करणाऱ्या ८ तरुणींना खाण्यातून विषबाधा

८ मुलींना हॉटेलमधील खाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झालाय. प्रणाली जाधव हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या सात मैत्रिणी आल्या होत्या. यावेळी या सगळ्यांनी केक कापून प्रणालीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पार्टी करण्यासाठी या आठही जणी नजीकच्या हॉटेलमध्ये गेल्या. तिथं त्यांनी चायनीज खाल्लं. मात्र चायनीज खाताच या सगळ्या मुलींना उलटी, चक्कर आल्यासारखं जाणवू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून या आठही जणींना नजीकच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

Oct 23, 2016, 09:13 AM IST

बुलडाण्यात भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा

जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कव्हळा जिल्हापरिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Oct 8, 2016, 12:38 PM IST