औरंगाबादमध्ये ८१ जणांना विषबाधा

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झालीय.  

Updated: Jan 22, 2017, 10:10 AM IST
औरंगाबादमध्ये ८१ जणांना विषबाधा title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झालीय.  

गायीच्या दुधातून ही विषबाधआ झाल्याचं सांगितलं जातंय. ज्या गायीचं दुध या लोकांनी प्यायलं त्या गायीला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला होता. 

त्यामुळेच ही विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवली जातेय. विषबाधा झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.