cabinet expansion

विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Nov 20, 2015, 11:32 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारासह खांदेपालट आणि नवे चेहरे

मंत्रिमंडळ विस्तारासह खांदेपालट आणि नवे चेहरे

Nov 16, 2015, 08:33 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात सेनेलाही मंत्रीपद

राज्यातील पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत.  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.

Nov 10, 2015, 06:50 PM IST

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला दोन मंत्रिपदे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिवसेनेसाठी एक चांगली बातमी देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, काही जणांना सरकारमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2015, 10:25 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय.. भाजपच्या मंत्र्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. 

Mar 17, 2015, 01:46 PM IST

रोखठोक : युती सरकारचा 'सामना' सुरू

युती सरकारचा 'सामना' सुरू

Dec 5, 2014, 10:13 PM IST

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार... यांनी घेतली शपथ!

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार... यांनी घेतली शपथ!

Dec 5, 2014, 05:00 PM IST

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार, विस्तार ५ डिसेंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५  डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Dec 3, 2014, 03:10 PM IST

शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Nov 17, 2014, 09:08 AM IST