against england

इंग्लंडची भारतावर ३१ धावांनी मात, विराटची झुंज व्यर्थ

 या पराभवामुळे विराट कोहलीची एकाकी झुंज व्यर्थ गेली आहे.

Aug 4, 2018, 05:10 PM IST

तिस-या दिवसअखेर टीम इंडियाची चेन्नई टेस्टवर पकड मजबूत

तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं 4 बाद 391 अशी मजल मारली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी.

Dec 18, 2016, 07:15 PM IST