39 dead

तीन दिवसात रेल्वे अपघातात ३९ बळी

मुंबईत सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात 39 जणांचा बळी गेलाय. तर एकूण 32 जण जखमी झालेत. 

Nov 20, 2015, 09:09 PM IST